भारतीय लोकशाही वरील काही छुपे हल्ले

by Rohit Patil in Marathi Philosophy

संघर्षाच्या अनेक खडतर वाटेतून ह्या भारत भूमीला स्वतंत्र मिळालं. ह्या स्वातंत्र्यासाठी अनेक आहुतींनी आपलं आयुष्य खर्ची घातलं , कित्येकांनी बलिदान दिलं. आणि मग कुठं एक नवी लोकशाही सत्ता निर्माण झाली, लोकांनी लोकांसाठी राज्य करायचं अशी संकल्पना भारत भूमीत रुजली, ...Read More