After Married Life book and story is written by shraddha gavankar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. After Married Life is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
लग्नानंतर च आयुष्य.... - Novels
by shraddha gavankar
in
Marathi Fiction Stories
प्रत्येक मुलीच्या जीवना मध्ये येणारा क्षण म्हणजे लग्न. प्रत्येक मुलीला लग्न हे करावंच लागते. समाजा साठी,परिवारा साठी, स्वतःच्या ख़ुशी साठी, किंव्हा दुसऱ्यांच्या ख़ुशी साठी ती सतत सर्वांचा विचार करते पण तिचा मात्र कोणीच करत नाही. खूप अवघड असते एका मुलीला आपल्या वडिलांचं घर सोडून यायला पण मुलींना हे करावं लागते. मुलगी लग्ना नंतर सर्व सोडून देऊन नवीन आयुष्याची सुरुवात करते तिथल्या लोकांना आवडेल तसं राहते वागते तिथं स्वतःला रुजून घेते पण लग्ना नंतर तिला किती त्रास होत असेल दोन्ही घर सांभाळतात तेव्हा तिचा मात्र कोणीच विचार करत नाही.अशीच एक माझी कथा आहे लग्ना नंतर च जीवन माझी हि पहिली कथा आहे.कथाच नाहीतर हे खरा प्रसंग आहे........
प्रत्येक मुलीच्या जीवना मध्ये येणारा क्षण म्हणजे लग्न. प्रत्येक मुलीला लग्न हे करावंच लागते. समाजा साठी,परिवारा साठी, स्वतःच्या ख़ुशी साठी, किंव्हा दुसऱ्यांच्या ख़ुशी साठी ती सतत सर्वांचा विचार करते पण तिचा मात्र कोणीच करत नाही. खूप अवघड असते ...Read Moreमुलीला आपल्या वडिलांचं घर सोडून यायला पण मुलींना हे करावं लागते. मुलगी लग्ना नंतर सर्व सोडून देऊन नवीन आयुष्याची सुरुवात करते तिथल्या लोकांना आवडेल तसं राहते वागते तिथं स्वतःला रुजून घेते पण लग्ना नंतर तिला किती त्रास होत असेल दोन्ही घर सांभाळतात तेव्हा तिचा मात्र कोणीच विचार करत नाही.अशीच एक माझी कथा आहे लग्ना नंतर च जीवन माझी हि पहिली कथा
मी तयार झाले होते लग्ना साठी कारण घरातले सर्व जण म्हणत होते.मुलगा छान आहे फक्त त्याला बघून जाऊदे सर्वाना मुलगा खुप आवडला होता फोटो बघुन कारण मुलगा दिसायला सुंदर होता चांगल्या घरचा जॉब देखील होती.पण माझं अजुन सुद्धा मन ...Read Moreखरं तर मला करायचं नव्हतं पण काय करणार या दुनियेची रीत आहे प्रत्येक मुलीला आपलं घर सोडून जावं लागते.मला फक्त एवढंच माहित होत कि मला एवढ्या लवकर लग्न नाही करायचं मी माझ्या परिवारपासून कस दूर राहायचं कधी त्यांच्या पासून एक दिवस दुर न राहणारी मुलगी आत्ता कस राहील हेच मनात विचार येत होते.
मुलगा तसा दिसायला साधा आणि सरळ होता. पण त्यांनी मला एक दोन प्रश्न विचारले पहिला प्रश्न होता शिक्षण किती झालं. त्यांनी माझ्या कडे हलकीशी नजर वर करून बोलत होता. मी हि त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिल. त्यांनी बर म्हणत दुसरा ...Read Moreविचारला म्हणे मग समोर बाकीचं शिक्षण पुर्ण करायचं का मला समोर शिक्षण पुर्ण करायचं होत म्हणून मी हो म्हणाले. आणि सर्व परत शांत झाले पण माझ्या घरच्यांनी अगोदरच एक गोष्ट क्लिअर सांगितली आमच्या घरच्या सर्व मुली शिक्षित आहेत आणि त्या घरी राहून फक्त घरचे काम नाही करणार त्यांना त्यांची जॉब आणि शिक्षण पुर्ण करू दयायला पाहिजे.
मी रात्र भर विचार केला मला कळत नव्हतं काही. कारण तर मला लग्न करायचं नव्हतं आई वडिलांना सोडुन नव्हतं जायचं.पण घरट्याला सर्वाना मुलगा पसंद होता शेवटी वडिलांना पण तो पसंद होता पण माझ्या मुळे ते स्वतःच मत सांगत नव्हते ...Read Moreवाटायचं हिच्या वर जबरदस्ती नको करायला त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या मी ऐकल्या आणि सकाळी उठल्या नंतर फ्रेश होऊन ऑफिसला जायची तयारी केली. अजुन सुद्धा माझं मन झालं नव्हतं ऑफिस ला जायचं म्हणून आईने टिफिन बनवून दिला आणि माझ्या समोर नाश्त्याची प्लेट ठेवली खाऊन घे पटकन नाहीतर उशीर होईल दिवस भर वेळ मिळत नाही आई मला किती प्रेमाने सांगत होती. "आई
उद्या १४ फेबुवारी होती सर्व तयारी होतच आली माझ्या वडिलांनी खुप तयारी केली मोठा मंडप टाकला बँड बाजा लावला जेवणा मध्ये पनीर ची भाजी पराठा मसाला भात पापड गुलाब जामून मिरची कट पकोडे आणि आपलं नॉर्मली काकडी कांदा लिंबू ...Read Moreआणले सर्वान साठी तेवढ्यात माझ्या वडिलांना फोन आला. मुलाचा मोठा भाऊ बोलत होता आम्ही उद्या सकाळी निघतो आम्हाला येण्या साठी २:३० तास लागतो फक्त आणि आमचे कडचे ४०ते ५० लोकं असतील माझे वडील हो म्हणाले त्यांचं थोडं बोलणं झालं आणि फोन ठेवुन दिला. तस माझ्या वडिलांनी घरात सर्वाना सांगितलं कारण सर्व एकाच जागी होते. कारण ताईच्या हळदीचा कार्यक्रम सुरु होता. कार्यक्रमा