गांधी यांना का नको आहेत?

  • 5.3k
  • 1.3k

#गांधींचे_मारेकरी__कोण? गांधींमुळे हिंदुराष्ट्र निर्माण झाले नाही म्हणून गळे काढणाऱ्या व गांधींचा पराकोटीचा द्वेष करणारे लोक हेतुपुरस्पर गांधींविरुद्ध खोट्या बातम्या गेली 70 वर्षे पसरवीत आले आहेत. कारण या मूठभर लोकांच्या हाती शिक्षणाच्या आणि प्रसारमाध्यमांच्या नाड्या आहेत. परशुरामाला बाप मानणाऱ्या या नासक्या औलादी आहेत. विकृत नथुरामचे समर्थन करणारे हे विकृत आहेत. गांधींवर यांनी साहित्यातून खोटे आरोप केले, गांधींवर अश्लील विनोद पसरवले. ते हेच लोक आहेत ज्यांचं आणि त्यांच्या बापजाद्याचं स्वातंत्र्य लढ्यात काडीचंही योगदान नाही. तरीही त्यांना स्वातंत्र्यानंतर देशाची सत्ता भोगायची होती आणि इथल्या कष्टकरी बहुजनांना पूर्वीप्रमाणेच गुलाम ठेवायचं होत.हे ते लोकच आहेत ज्यांच्या बापजाद्यांनी  हजारो वर्षात कधी कष्ट केले नाहीत. बहुजनांच्या कष्टावर यांची पोटे