विपरीत ?

  • 4.7k
  • 1.3k

प्रेम हि एक निर्मळ भावना आहे. जसं प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. तशाच त्या प्रेमालाही आहेत. हि काळीबाजू अनेकांच्या आयुष्यात कधी ना कधी डोकावून जाते. आणि एकदा का आपण तिचे नखरे सहन केले, तर अक्षरशः थैमान घालते. प्रसंगी आयुष्य उधवस्त होते. आपण कसे धीराने तोंड देतो, यावर उभे आयुष्य अवलंबून असते. ज्यावेळी असे क्षण आयुष्यात येतात, तेव्हा डोकं शांत ठेऊनच वागावं लागत, अन्यथा नुकसानच अधिक संभवत.रवीच आयुष्य अनेक चित्रविचित्र प्रसंगी , घटनांनी, भरून गेलेलं आहे. वयवर्षे ३० झालं आणि सगळ्यांनी रवीची वधुशोध मोहीम सुरु केली. बहिणींची लग्न झाल्यानंतर त्याच लग्न करावं, असं ठरलं होत, पण सोनंच (शेंडेफळ) लग्न होईपर्यत वय