प्रीतीची 'प्रेम'कथा - 22

  • 3.5k
  • 1.4k

२२ असे झालेच कसे? अर्थात भिंदिची करामत! प्रेमचा निरोप घेत मी निघाली. नवीन पर्व सुरू होतेय आता आयुष्यात. त्यावर विश्वासच बसत नव्हता. यावेळी मात्र मी स्वतःला नाही काढला चिमटा. कितीही विचार केला तरी काय झाले, कसे झाले ते पचवणे कठीण होते! म्हणजे अगदी मनासारखे झाले तरी पण मनात शंका! स्वामीजी म्हणतात ते खरेय, मनाला शांती म्हणून मिळू देत नाही माणूस! आधी हवे ते मिळत नाही म्हणून आणि आता हवे ते मिळाले .. ते कसे काय मिळाले म्हणून! आज जे घडले, त्याच साठी केला होता अट्टाहास. आता मिळाले तर त्याबद्दल शंका! भिंदि आला, प्रेमला घेऊन आणि मध्येच स्वतःच गुल