काळ आला होता पण वेळ नाही आली होती - 1

  • 8.5k
  • 3.1k

हे ब्रम्हदेव मी आजपर्यंत विधात्यांच्या मर्जीप्रमाणे कार्य करत आलो आहो, आणि ते मी कधीच विसरलो नाही. सर्व मानवलोक माझ्या या कार्याने थर - थर कापतात. पण आता मला या कार्याचा कंटाळा आला आहे. म्हणुन माझी अशी मागणी आहे की किमान ६ जणांचे मृत्यु हे मला माझ्या पद्धतीने घेता यावे यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे मला फक्त या ६ जणांची मृत्यु कशी घ्यायची हे ठरवु दया त्यामध्ये विधात्याची काहीही दखल नको किंवा वेळेचा बंधन नको. मला ज्या वेळेला वाटेल आणि ज्या प्रकारे वाटेल त्या प्रकारे मी त्यांचा मृत्यु निश्चित