चाळिशीतील सुंदरता

  • 8k
  • 2.6k

तरुण वय हे अगदी हातातून कसे निघून जाते, ते आपले आपल्याला समजत नाही.. पण वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यावर म्हणजेच30- 40 च्या आसपास असलेली पिढी मात्र स्वतःला म्हाताऱ्या म्हणूनही घेता येत नाही आणि आपण तरुण आहोत असेही म्हणता येत नाही... नाहीं का...?नवीन लग्न झालेली म्हणून अल्लड, तर कधी सासरच्यांची भीती मनात असते ..म्हणून आपल्या मनात खूप काही असतानाही आपण काहीच करू शकत नाही असं वाटते..जसजसे वय वाढत जाते, तसतसे आपल्या मनातील बेचैनी कमी होऊन आपल्या मनस्थितीत बदल होत जातो.. आणि प्रत्येक वयाच्या टप्प्यावर त्या त्या विषयीचा अनुभव आपल्या गाठीशी राहतो... आणि म्हणूनच सगळ्यांनाच असं वाटतं की पहिल्या पेक्षाही ती आता आणखीनच