प्रेम म्हणजे प्रेम असत- ११

  • 9k
  • 4.5k

प्रेम म्हणजे प्रेम असत- ११ रितू ला माहिती होते की तिचे विचार कदाचित न पटणारे आहेत पण तरीही ते तिच्या मनाविरुद्ध काही होऊ देणार नव्ह्ती. रितू ने आपल्या आयुष्यात काही निर्णय खूप आधीच घेतले होते. आयुष्य फक्त काही गोष्टींवर अवलंबून असते ही गोष्ट तिला पटायची नाहीच..आणि जय चा तर प्रश्नच नव्हता.. जय चे विचार सुद्धा एकदम फॉरवर्ड होते.. तो समोरच्याचे विचार नीट ऐकून घ्यायचा आणि मगच मतं मांडायचा.. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची व्यक्ती होते ती म्हणजे रितू. रितू ला प्रश्न विचारून जय शांत बसून राहिला.. रितू ने जरा विचार करत होती.. आणि शेवटी ती बोलायला लागली... "ओके.. आई