सौभाग्याची शपथ - भाग 3

  • 546
  • 186

EPISODE 3   सौभाग्याची शपथ               माणसाचा भुतकाळ हा एका कोळ्याच्या जळमटासारखा असतो, कितीही विसरण्याचा प्रयत्न केला , किंवा नशीबातून कितीही साफ करायचं प्रयत्न केलं  तरी तो कधी ना कधी येऊन पुन्हा - त्याच जागी येऊन चिटकत बस्तान मांडतो -          आदीनचही तसंच होतं  - 6 वर्षापुर्वी ह्याच , ह्याच मुलीमुळे  त्याने भारत देश सोडलेला- तिला विसरण्यासाठी , तिची एक एक आठवण चेतनेतून घालवण्यासाठी   त्याने - ह्दयावर पाषाणाचे वार झेळलेले -   तब्बल  2:5 वर्ष अथक प्रयत्नाने तो तिला विसरलेला  - आज 6 वर्ष झालेली...- आदीन तिला कायमचा विसरलेला -            पण