२९ वर्षीय आर्यन आणि २६ वर्षीय अन्वी यांचे नुकतेच लग्न झाले होते. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी फोन येऊ लागले: "काय मग, सगळं व्यवस्थित ना?", "आता लवकरच गोड बातमी ऐकायला मिळाली पाहिजे."> आर्यनच्या मनात विचार सुरू होता, "मला पहिल्याच रात्री सर्व काही परिपूर्ण करता आलं पाहिजे." तर अन्वीच्या मनात विचार होता, "मला संकोच वाटला तर? मला वेळ हवा असेल तर?" समाजाच्या अपेक्षांनी त्यांच्या मनामध्ये चिंता निर्माण केली होती.> ### पहिल्या रात्रीबद्दलचे सर्वात मोठे">