सावली - Novels
by Bhagyshree Pisal
in
Marathi Fiction Stories
निखिल जोशी मराठी साहित्यातील ऐक ऊभरता लेखक नुकतच नुकतच त्याने मराठी साहित्य लिहायला घेतले होते . आपल्या प्रभाव शाली लेखना मुळे थोड्याच काळात त्याला चांगली परीस्धी मिळाली होती. आता त्याने नवीन कादंबरी लिहायला घेतली होती तो त्या कादंबरी मधे पूर्ण पणे बुडून गेला ऐतका स्वता च्या मुली च्या शाळेला सुटी लागून ऐक महिना गेला .तरि ही आपण सुटी च्या पाल्याण बदल बायको व मुलशी काहीच बोलो नाही याची जाणीव त्याला नव्हती .शेवट त्यच्या बायको व मुलाने कीर कीर सुरू केली मग त्याला हे काही तरि सुट्टी च्या प्ल्याण वर विचार करणे भाग पडले. प्रकाशन वाल्यांना कडून कादंबरी साठी फोन वर फोन येत होते.कादंबरी तर पूर्ण करणे आवशक होते.शेवट निखिल ने खुप विचार केला काय करावे काळत नव्हते शेवट निखिल नै ठरवले एकाच दगडात दोन पक्षी मारायचे.
निखिल जोशी मराठी साहित्यातील ऐक ऊभरता लेखक नुकतच नुकतच त्याने मराठी साहित्य लिहायला घेतले होते . आपल्या प्रभाव शाली लेखना मुळे थोड्याच काळात त्याला चांगली परीस्धी मिळाली होती. आता त्याने नवीन कादंबरी लिहायला घेतली होती तो त्या कादंबरी ...Read Moreपूर्ण पणे बुडून गेला ऐतका स्वता च्या मुली च्या शाळेला सुटी लागून ऐक महिना गेला .तरि ही आपण सुटी च्या पाल्याण बदल बायको व मुलशी काहीच बोलो नाही याची जाणीव त्याला नव्हती .शेवट त्यच्या बायको व मुलाने कीर कीर सुरू केली मग त्याला हे काही तरि सुट्टी च्या प्ल्याण वर
निखिल हा ऐक लेखक होता दुसरी कादंबरी लिहण्या साठी प्रकाशन वल्यँच्र त्याला खुप फोन येत असतात . अशातच निखिल च्या मुलाला सुट्टी लागून दोन आठवडे होतात .पण अजून निखिल नै सुट्टी च्या प्ल्याण बदल काहीच चर्चा केली नव्हती .त्या ...Read Moreनिखिल ची बायको व मुलगा त्यच्या वरती वैतगतत व शेवट खुप विचार करून तो ऐक पाल्यांना करतो ऐक बंगला भाड्याने घ्यायचा सुट्टी परी सुट्टी होईल आणि कादंबरी ही लिहून होईल त्याला पुण्याच्या जवळ भोर गावच्या एक्डे बंगला मिळतो तो मुलगा बायको व मुलगा सम्भनरी बाई आणि आचारी या
रमू काका अचानक गायब होतात संध्या त्यानला शोधण्याचा आग्रह धरते पण निखिल तस कही करत नही तो म्हणतो येईल परत म्हातारा तू छान पैकी कही तरी बनव नाश्ता सठि अस म्हणून तो आंघोळी ला आणी सचिन त्यचा खेळायला आणी ...Read Moreस्वम्पक घरात जाते. निखिल च आवरून जाल्या वर तो आणी सचिन लपला छ पी खेळत असतात पुढे निखिल दमतो व शांत एका बाकावर जाऊन बसतो.चला ना बाबा अजून खेळू यात सचिन ला नीखील सोबत अजून खेळायचे होते.बस्स रे बाबा दमलो मी तू जरा वेळ एकटा खेळ मग खेळू यात आपण
सचिन आणीबाणीच्या निखिल खेळत असतां ना सचिन संध्या आणी निखिल दोघान्ला सांगतो की त्यला खेळतां ना एक ताई दिसली होती म्हणून दोघे ही त्यला विचारतात दिसायला कशी होती म्हणून सचिन तिचे वर्णन करतो निखिल सचिन च्या बोलण्या कडे अजिबात ...Read Moreदेत नाही पण संध्या मात्र घर आवरत असताना तिला एक चित्र सापडले होते ते सचिन समोर धरून विचारते ही होती का ताई सचिन हो बोलतो हे एकूण संध्या खूप घाबरते तिला ताप वगरे येतो संध्या ची निखिल खूप काळजी घेतो खूप सम्जव्तौ सचिन चा काल्पनिक स्वभाव बदल आणी मग तिला
निखिल ला त्यच्या बेड रूम च्या कपाटाच्या आरशात लाल रंगचे कपडे घातलेली ऐक अक्रुती दिसते. तो खूप घाबरतो .खूप वेळ जगच असतो जौपय्चा पर्यंत करतो जोपवले काही लागत नाही कँतलुब बसून बसून तो पुन्हा जोपायच पर्यन्त करतो पण या ...Read Moreत्यला जू लागते कधी त्याच त्यला कळत नाही.सकाळी सूर्याच्या सोनेरी किरणांनी आधल्या रात्रीचा तणाव सगळा दूर केला होता.खिडकीच्या पडद्या मधून जीर्पनर्या किरणांनी खोली लख उजळून निघाली होती .संध्या चा ताप पण एव्हाना उतरला होता.कस वाटत आहे शोनू ? निखिल ने संध्या ला विचारले .ठीक आहे आता पब थोडा अशक्त पणा
निखिल आणी संध्या विचर करत असताना निखिल ला त्यच्या मित्रा चा फोन येतो जयंत त्याच नाव असत गह्ड्लेल सर्व घटना निखिल जयंत ला क्रमश सांगतो तेव्हा जयंत निखिल ला त्या लीखव्ह फोटो कडून मेसेज करयला सांगतो करण त्यच्या ओळखीचे ...Read Moreजण होते त्यानला मोडी लिपी येत होती. त्यामुळे ते काय लिहिले आहे हे तरी समजेल या हेतूने निखिल त्यचा फोटो कडून जयंत मेसेज करतो काही वेळ गेल्या नंतर जयंत चा फोन येतो निखिल लगेच फोन उचलतो विचारतो काही कळ का तेव्हा निखिल... जयंत थोडस थांबून बौक्तौ जे शँक्तो एकत्र रहा माहीत
जयंत निखिल ला सांगण्याचा पर्यंत करत होता की हा कदचित भूता चा प्रकार असू शकतो पण निखिल काहीच बोला नाही.त्या दिवशी तूच म्हणला की तू संध्या च नवीनच रूप पाहिलास.खर का खोट जयंत म्हणाला म्हणजे तुला अस म्हणायच ...Read Moreका की मी त्या दिवशी एका भूता सोबत सम्भीग केला .निखिल म्हणाला.जयं ट ने खंदे उडवले पण कपात उरलेला पेक पिला आणी पुन्हा नव्याने पेक बनवला.दुसऱ्या दिवशी आलेला वहिनी ला तप मझा बोलण्याला पुष्टी देत आहे जयंत म्हणाला.ताप? त्यचा काय सम्भँद ती सचिन च्या बोलण्या ने
जयंत निखिल ला समजून सांगतो की हा भूताचा प्रकार आदु शकतो पण निखिल ते मन्त नाही मग जयंत त्यला समजवून सांगतो आपल्याला या प्रकरणाच्या मुळशी जाव लागेल आणी आपल्या कडे हे मन्या करण्या शिवाय दुसरा पर्याय नाही .मग ते ...Read Moreऐक पाल्यान करतात की जे रमू काकांनी सांगितल्या लसूण बँधह्लेल्य खोलीत रहायचे आणी त्या बाहेर केमरा लावतात.जसा जसा सूर्य खाली गेला तसे तसे आंध्रचे साम्राज्य वढात गेले.तसा तसा वातावरणाचा तानाव पण वाढत होता.संध्या विशेष असे काही निखिल आणी जयंत ने संगितले नव्हते पण दोघांच्या वागणुकीत जालेला बदल हल्चलीत पडलेला फरक अचानक खालच्या
निखिल आणी जयंत संध्या च ते रूप पाहून खूपच खबरात . आज पर्यंत निखिल व जयंत ने ऐकले होते चित्रपटात पहिले होते वाचले होते ते आता त्या दोघानी प्रत्क्ढात अनुभवले होते.आणी डोळ्यानी पहिले देखील होते.शरीराला पुन्हा पुन्हा चिमटा काढून ...Read Moreते ऐक वाई ट स्वप्न नसून सत्य होत याची कटू जनीव निखिल आने जयंत ला होत होती सकाळी सूर्याची किरणे बंद खिडकी तूं ण आत मधे आली खर पण त्यात पण खर तर ऐक प्रकारचा मलूल पणा होता.जणू काही कुणी तरी सूर्याच्या किरणांतूं ण कुणी तरी तेज हिरावून घेतला होता .संध्या
निखिल आणी जयंत पुढे काय करायचे यचा विचार करत बसलेले असतात. तेवढ्या त निखिल म्हणतो कॉलेज मधे वर होत काय जल की गूगल होत मग ते दोघे गुगल वर महिती शोडु लागता त. निखिल पुड्च्य बुलेट वरती येऊन थांबला.मीठ ...Read Moreम्हणजे त्याचे करण काय सँगितके आहे जयंत म्हणला.मीठ हे जमीन, वारा,आणी पाणी यांच्या बरोबर सूर्या पासून निघालेल्या अर्थात ऐक प्रकारची आग निर्माण होते. हे सर्व घटक पाच महा बुटाने पैकी च आहे त्यच्या पासून जे निइठ तयार होते तेव्हा या सर्व घटकांची शक्ती त्या मधे ,अंतर भूत होते.अस एथे
निखिल आणी जयंत जेव्हा पुढे काय करायचे हे ठरवत बसलेले असतात तेव्हा फटका जवळ काही तरी हालचाल होती ऐक अक्रूती त्यानला दिसते पुढे ती चालत त्यंच्या जवळ येते ते असतात रामू काका.निखिल बोलता बोलता त्यां जलेल्ट सगळ्या गोष्टी सांगतो ...Read Moreसंध्या ला पहायला रूम मधे जातात आने तीच्या कपाळाला व सगळ्यांच्या कपाळ ला राखाडी रंगाची काही तरी लावतात .रनू काका सगट होते ते गायब होण्या आधी काय घडले त्यच्या खोलित कुणी तरी आहे अस बहसट होते ऐक अक्रूति त्यानला दिसली .ती अक्रूति त्यंच्या गळ्यातील रुद्र क्ष ची माळ पाहून लांब
निखिल आणी जयंत जेव्हा पुढे काय करायचे हे ठरवत बसलेले असतात तेव्हा फटका जवळ काही तरी हालचाल होती ऐक अक्रूती त्यानला दिसते पुढे ती चालत त्यंच्या जवळ येते ते असतात रामू काका.निखिल बोलता बोलता त्यां जलेल्ट सगळ्या गोष्टी सांगतो ...Read Moreसंध्या ला पहायला रूम मधे जातात आने तीच्या कपाळाला व सगळ्यांच्या कपाळ ला राखाडी रंगाची काही तरी लावतात .रनू काका सगट होते ते गायब होण्या आधी काय घडले त्यच्या खोलित कुणी तरी आहे अस बहसट होते ऐक अक्रूति त्यानला दिसली .ती
पुढे रामू काका नेत्रा गोसावी खूप छान होती दिसायला वगरे .त्या काळात बायका पूर शँच्य नजरेला नजर देत नव्हत्या त्या कळत नेत्रा स्वतच्या नजरेने त्यँक नडला लावायची नेत्रा विष्णू पंतांन कडे का मा ला होते त्यानला त्रिंबक नावाचा ऐक ...Read Moreहोता वीलय्तेत शिकून आला विवाहित होता नेत्रा ची नजर त्यच्या वरती पडली आणी काय जाले कुणास ठाऊक त्रिंबक ला पण नेत्रा आवडू लागली बाहेर रात्री अपरात्री दोघे भेटू लागले असल्या गोष्टी लपून राहत नाही बघता बघता ही बातमी गवत पसरली आणी मग ती विष्णू पंत याच्या कानावर गेली.
तळ घरातून कुणाचा तरी घसटत घसटत चालण्याचा फिरण्याचा आवाज ऐकू येऊ लागला.तळ घरत मांजर बिन जर अडकली के काय म्हणून ऐक महिला तळ घरत गेली.आणी थोड्याच वेळात तिची ऐक जोरात किंचाळी ऐकू आली घरातले सर्व जाण धावत ताल घरत ...Read Moreबाई खूप घाबरली होती. भीती ने तिच्या सर्वांगला घाम फुटला होता.तिच्या तोंडातून बरीक बारीक फेस येऊ लागला होता .ती भेदरलेल्या नजरेने समोर पाहत होती.अँदुक श्या प्रकाशात घरातल्या लोकँला ऐक अक्रूती बसलेली दिसली.जवळून पहिल्या वर सर्वां ना धकाच बसला.त्रिंबक लाल खोलीच्या बाहेर येऊन बसला होता.त्यचा चेहरा पूर्ण पने बदला
रामू काका तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे.रह्स्यची उलगडा तळ घरत हौई ल हे खरे आहे.हे बरोबर आहे खाली जायला भीती वाटते अशातला पण भाग नाही.करण जीवाला दौख संपूर्ण बंगल्या तच आहे.पण तरी ही कह्ली काय असेल अजून काय पाह्यला ...Read Moreकाही अनपेक्षित घडले तर स्वता चा जीव कसा वच्वौच.रामू काका जयंता म्हणाला.त्या दिवशी तुम्ही बंगल्या बाहेर जाण्या आधी तुम्हाला असे वाटले की तुमच्या खोलीत कुणी तरी आहे .पण आचार्यांची गोष्ट म्हणजे तुमच्या कडे असे काही तरी आहे जे पाहून ते तुम्हाला काही न करता निघून गेले.ते ते म्हणजे
रामू काकांच्या हातात मांजर बसणे अशक्य जाले तसे रामू काका नी मांजर खाली सोडून दीले.ते मांजर धावत एका स्वम्पक घरच्या कोपऱ्यात गेले आणी तेथे मोठ्या ने गूर्कू लागले.सर्व जाण धावत तेथे गेले आणी तेत्गेव्त्यँल ऐक मोठे दार दिसले.एका मोठ्या ...Read Moreने आणी कूलूपने ते दार बंद करण्यात आले होते.रमू काकांनी एकवार सगळ्यां न कडे पहिले आणी म्हणाले पूर्ण बंगल्या मधे एवढे मोठे दार कुठे नाही आणी कुलूप ही नाही एवढे मोठे कोठे लावले ले.मग ऐथेच का असे काय मैल्यावाण त्या तळघरात आहे जे सुरक्षित
छताला हातचे तळवे आणी गुडघे टेकवून उलटी होऊन नेत्रा रामू काका न कडे तुच्छ नजरेने पाहत होती. तिच्या डोळ्यातून संताप तिरस्कार आग ओकत होता.काय रे म्हाताऱ्या मला शिड्तोस काय दात वीचकत नेत्रा म्हणाली.रामू काका काहीच बोले नाहीत खर तर ...Read Moreभीती ने वाच्यता बंद जाली होती.हाता पायांतील शक्ती गेली होती पण रामू काका धीर एकवाटून तिच्या कडे पाहत होते.आर जगच ना थोडे दिवस का लाय घाई जाली मारयची चीनपणे नेत्रा हसत म्हणाली.रँदिचे तुला काय वाटल चार दोन फालतू जादू चे तू प्रयोग केलेस तर आम्ही तुला घाबरू का? तुला यम
रामू काका खोलीत अंग चोरून बसलेल्या मांजराला आपल्या जवळ बोलावतात .रामू काकांनी त्या माडीवर घेऊन कुरवाले.त्यच्या पाठीवर थोपटले आणी मग ते मांजर जयंता कडे दीले.जयंता ने प्रश्नार्थक नजरेने रामू काकान कडे पहिले.रामू काकांनी नजरेने च त्यला आपण जसे करयला ...Read Moreतसे सागितले. रामू काकांनी जसे त्या मांजराला केले तसेच केले जयंता ने मग ते मांजर निखिल कडे देण्यात आले निखिल ने पण तसेच केले .मग ते मांजर संध्याने तिच्या मांडीवर घेतेलेल्य बरीबर ते मांजर फिस्कारले आणी खाली उतरले .सगळ्यानी पुन्हा एकदा रामू काकान कडे प्रश्नार्थक नजरेने पहिले. नेत्राचा काही अंश
संध्या च्या चेहऱ्या वर लागलेले रक्त आता वळून त्याचे पापोडे तयार जाले होते.आणी ते गला ला चिकटून बसले होते.तीने केलेल्या उलटी चा घाणेरडा वास खोलीत भरून राहिला होता.हिला एथून घरी घेऊन जाण्याचा पर्यंत करू नका हीच्या आत्मा चा ताबा ...Read Moreमाज्या कडे.नेत्रा दात वीच्कुन बोली आणी खोलीच्या कोपऱ्यात मग पोटाशी पाय घेऊन बसून राहिली.रात्र भर संध्या तशीच रातभर बसून राहिली या तिघं न कडे लक्ष ठेऊन होती. कधी तरी सकाळी मग संध्या आडवी पडली.कदचित नेत्रा तिच्या शरीरातून बाहेर पडली आणी संध्या जौपेच्या आहारी गेली.बाबा आई ला काय जाले
नेत्रा चे ऐक ओठ एका बाजूने वरती सरकला.आणी ऐक कूच्कट हास्य उमटले .आणी ती सावकाश पावले टाकत जयंता च्या दिशेने येऊ लागली.ओरडणे सठि जयंत ने तोंड उघडले पण त्यच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते.त्याची भीती ने वाचा बसली होती .नेत्रा ...Read Moreजशी जयंत च्या जवळ येऊ लागली तस तस तो मागे सरकू लागला.शेवटी मागे सरकत सरकत तो भीती ला येऊन टेकला.नेत्रा त्यच्या अगदी जवळ आली होती.तेणे आपला हात पुढे केला आणी एखद्या मर्तुक्ड्य पक्षाची मान पकडावी तशी तेणे जयंत ची मान पकडली.तिच्या हातच्या थंड आणी निर्जीव स्पर्शाने