Love After Breakup book and story is written by Vishal Patil Vishu in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Love After Breakup is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
ब्रेकअप नंतरच प्रेम - Novels
by Vishal Patil Vishu
in
Marathi Fiction Stories
ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 1 पुण्यामधील कॉलेजचे त्यांचे ते शेवटचे वर्ष होते म्हणून कॉजेज मधील वेगवेगळ्या शहरातून शिकण्यासाठी पुण्यामध्ये एकत्र आलेल्या मुला-मुलींचा एक ग्रुप महाबळेश्वरला पिकनिकसाठी गेलेला असतो.. साधारण २०-२५ मुला मुलींचा ग्रुप आणि त्या ग्रुपमध्ये काहींचे कॉलेजमध्येच एकमेकांशी सुत जुळलेले असते.. त्या जोड्यांमधीलच एक जोडी म्हणजे प्रीती आणि आर्यन. कॉलेजच्या पहिल्या दिवशीच आर्यन प्रीतीचे प्रेमात पडलेला असतो आणि प्रीतीलाही तो आवडत असतोच.. त्याच कॉलेजचे पहिल्या वर्षातच व्हॅलेंटाईन डे ला आर्यन प्रीतीला प्रपोझ करतो आणि आर्यन प्रीतीच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झालेले असते. दोघांची जोडी कॉलेजवर खूपच फेमस झालेली असते. दोघेही दिसायला खूप सुंदर, आकर्षक आणि एकमेकांना अनुरूप
ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 1 पुण्यामधील कॉलेजचे त्यांचे ते शेवटचे वर्ष होते म्हणून कॉजेज मधील वेगवेगळ्या शहरातून शिकण्यासाठी पुण्यामध्ये एकत्र आलेल्या मुला-मुलींचा एक ग्रुप महाबळेश्वरला पिकनिकसाठी गेलेला असतो.. साधारण २०-२५ मुला मुलींचा ग्रुप आणि त्या ...Read Moreकाहींचे कॉलेजमध्येच एकमेकांशी सुत जुळलेले असते.. त्या जोड्यांमधीलच एक जोडी म्हणजे प्रीती आणि आर्यन. कॉलेजच्या पहिल्या दिवशीच आर्यन प्रीतीचे प्रेमात पडलेला असतो आणि प्रीतीलाही तो आवडत असतोच.. त्याच कॉलेजचे पहिल्या वर्षातच व्हॅलेंटाईन डे ला आर्यन प्रीतीला प्रपोझ करतो आणि आर्यन प्रीतीच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झालेले असते. दोघांची जोडी कॉलेजवर खूपच फेमस झालेली असते. दोघेही दिसायला खूप सुंदर, आकर्षक आणि एकमेकांना अनुरूप
ब्रेकअप नंतरच प्रेम - PART - 2 क्रमशः इथे परत पुन्हा तेच होते त्यांचे ग्रुपमधील असणारे लव्हर्स आपल्या आपल्या जोडीदार सोबत बोटिंगसाठी जातात आणि बाकी सगळे सिंगल्सचा ग्रुप एकत्र जातो. आर्यन आणि प्रीतीही त्यांचे ते दोघेच एका ...Read Moreबोटीतून फिरण्यासाठी जातात. बोटीत बसलेवर प्रीती आर्यनला बोलते आर्यन.. काल रात्री.. काल रात्री.. आपण फारच जवळ आलोत एकमेकांच्या.. कालचा दिवस मी कधीच नाही विसरणार आयुष्यात.. माझेसाठी हे सारे क्षण खूप खास आहेत.. मी आयुष्भर जपून ठेवेन या आपल्या गोड आठवणी.. ये आर्यन आपण लग्न झाले की हानीमुन पुन्हा इकडेच येऊयात का?.. ये रे सांग ना.. बोल ना.. आपण खरचं कॉलेजची परीक्षा
ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 3 क्रमशः सगळे काही विसरून मग प्रीती परीक्षेचे अभ्यासाला लागते.. आर्यनही प्रीतीशी असलेले सर्व नाते तोडून तो ही जोमाने मग परीक्षेचे अभ्यासात रमून जातो आणि पाहता पाहता अखेर परीक्षेचा दिवस ...Read Moreसर्व मित्र मैत्रिणी एकमेकांना परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन परीक्षेला जातात. प्रीतीला वाटत असते इतके दिवसाच्या दुराव्या नंतर तरी आज आर्यन आपलेशी बोलेल.. पण नाही आर्यन तिला सोडून बाकी सर्व मित्र मैत्रिणींना परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन न बोलताच निघून जातो. इकडे आर्यनचे मनात देखील तेच होते निदान आज तरी प्रीती आपल्याशी मागचे सगळे भांडण विसरून पहिल्यासारखी बोलेल पण नाही तसे काहीच नाही होत. नंतर संध्याकाळी
क्रमशः सांग ना काय झाले आहे आई..?" प्रीतीचे आईचे डोळे तिचे हे सगळे प्रश्न ऐकून पुन्हा पाणावतात.. "अगं प्रीती.. मला सांग.. तुला खरचं काही नाही माहित आहे की, तू मुद्दाम लपवतेस आमच्यापासून हे सगळं?.. प्रीती अगं काय ...Read Moreबसलीस हे तू ??. सांग ना असे का केलीस तू??.. बोल ना.."प्रीतीची आई रडत रडत प्रीतीला विचारते. "आई काय झालंय.. तू मला असे प्रश्न का विचारात आहेस गं.. सांग ना मला.. तुम्ही दोघेही नीट बोलत नाही आहेत माझ्याशी कालपासून.." प्रीती पुन्हा पुन्हा तिचे आईला विचारात असते. "अगं प्रीती.. डॉक्टर आम्हाला काय म्हणाले माहित आहे का तुला??.. डॉक्टर आम्हाला त्या दिवशी त्यांचे
क्रमशः तुझा तो गुलाबी स्पर्श होऊनी स्वार वाऱ्यावर आजही मला बिलगून जातो.. तुझ्या प्रेम वर्षावात त्या गुलाबी आठवणींचा पाऊस आजही मला चिंब भिजवून जातो.. हताश झालेला आर्यन त्या दिवशी पुन्हा एकदा ते महाबळेश्वरचे पिकनिकमध्ये ...Read Moreज्या हॉटेलमध्ये राहिलेले असतात तेथे जातो आणि त्या हॉटेलमध्ये त्यांनी ज्या रूममध्ये गुलाबी थंडीत ती गुलाबी रात्र व्यथित केलेली असते त्याच रूममध्ये जाऊन राहतो. दोन दिवस तो त्या सर्व ठिकाणी जाऊन येतो जिथे जिथे ते दोघे तेव्हा एकमेकांचा हात हातात घट्ट धरून फिरलेले असतात. त्या ठिकाणी गेलेवर त्याचे मनाचे एका कोपऱ्यात खूप दिवसांपासून कोंडलेल्या त्या सगळ्या आठवणी जागे होतात आणि त्या रात्री