You are with me...! book and story is written by Suraj Gatade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. You are with me...! is also popular in Human Science in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
तू माझा सांगाती...! - Novels
by Suraj Gatade
in
Marathi Human Science
"तू माझा सांगाती...!"(विज्ञान कथा)लेखक - सूरज काशिनाथ गाताडेस्क्रिन रायटर्स असोसिएशन मेंबरशीप नंबर - 416 112Kindly report that, This story is purely a work of fiction. And has nothing to do with the real life incidents. It is Inspired from 'Satyjit Ray's story 'Anukul' and 'Naoki Urasawa's 'Pluto'. Though it's truly a genuine and othentic work by me and not a Copy or Translation of above mentioned stories. This story is a tribute to these Masters...If you got any mistakes, please let me know. It will help me to improve the story for other readers. Hope you all will like the
"तू माझा सांगाती...!"(विज्ञान कथा)लेखक - सूरज काशिनाथ गाताडेस्क्रिन रायटर्स असोसिएशन मेंबरशीप नंबर - 416 112Kindly report that, This story is purely a work of fiction. And has nothing to do with the real life incidents. It is Inspired from ...Read MoreRay's story 'Anukul' and 'Naoki Urasawa's 'Pluto'. Though it's truly a genuine and othentic work by me and not a Copy or Translation of above mentioned stories. This story is a tribute to these Masters...If you got any mistakes, please let me know. It will help me to improve the story for other readers. Hope you all will like the
विक्टर; सर्वांच्या दृष्टीकोनातून जनार्दन सारंग यांचा मेड रोबोट! त्यामुळे तो कोणाला इजा करणे शक्य नाही, पण तरी त्याने आपल्याच एम्प्लॉयरला जीवे मारले होते! का...? कोणालाच माहीत नाही! प्राथमिक चौकशीत विक्टरने काहीच सांगण्यास नकार दिला होता. आणि कायदाने त्याला तसा ...Read Moreदिल्याने कोणी त्याला सत्य सांगण्यास बाध्य करू शकत नव्हतं आणि म्हणून त्याला सरळ कोर्टासमोर उभा करण्यात आलं होतं... पोलिसांनी त्यांच्याकडील फुटेजच्या आधारे ही केस उभी करण्याचा प्रयत्न केला होता. पण तसेही काही होताना दिसत नव्हते!इथेही कायदा आडवा येतच होता. विक्टरची मेमरी व्हिज्युअल रुपात पाहिली, तर सत्य समोर येणार होते. पण सरळ होतं, की विक्टर तशी परवानगी देणार नव्हता!विक्टर... हे नांव जनार्दन
खरं तर पुरावे मिळाले नाहीत, तर तो तसाही मुक्तच होईल... हा विक्टर खूप धूर्त असला पाहिजे असा निष्कर्ष कौन्सिलने काढला. भारतीय संविधानातील आर्टिकल 20 नुसार कोणत्याही आरोपीला त्याच्याविरुद्ध साक्ष देण्यास सक्ती केली जाऊ शकत नाही. याचा अर्थ शांत राहण्याचा ...Read Moreअधिकार संविधानानेच विक्टरला दिला आहे. आणि सर्व देशाच्या कॉन्स्टिट्युशनचा मान राखणं हे इंटरनॅशनल कोर्टला भाग असल्याने त्यांना विक्टरवर काही सक्ती करता येत नव्हती. त्यामुळे चौकशी समितीही विक्टरवर बोलण्यासाठी दबाव टाकू शकत नव्हती... के करायचं ते त्यांचं त्यांनाच करावं लागणार होतं... बहुदा संविधानाची सर्व माहिती विक्टरला असावी आणि तो त्या तरतुदीचा पुरेपूर वापर करून घेतोय असे इन्वेस्टीगेशन कौन्सिलला वाटत होते... शिवाय
तशात काही विरोधी राजकारणांनी स्वयें यात उडी घेतली. कोणाच्याही आमंत्रणाशिवाय! आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याच्या नादात लोकांच्या मनातील रोष अधिकच भडकवण्याचे काम हे तथाकथित ज्ञानी व समाज हितदक्ष लोक करू लागले. फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली हे वाट्टेल ती ...Read Moreलागले. ज्यातलं आपल्याला काही कळत नाही असेही काही म्हणण्यापेक्षा बरेच लोक यात सामील झाले होते...शांतता प्रिय सामाजिक विचारवंतांनी याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही द्रोही ठरवून बेदम मारण्यात आलं...कायद्यात मॉबने मिळून काही गुन्हा केला आणि त्यात कोणी मारले गेले, तर त्या बद्दल काहीच शिक्षेची तरतूद नव्हती. त्यामुळे या लोकांना कायद्याअंतर्गत अडवणं शक्य नव्हतं. रोबोट्स बिचारे मार तर खात होते, पण
माणूस मेल्यानंतर त्याची मेमरी प्रिजर्व करून ठेवली, तर आपण अमर होऊ हा त्यामागील विचार होता. नंतर व्हर्च्युअल रिएलिटी व होलोग्रामच्या माध्यमातून ती व्यक्ती पुन्हा रिक्रिएट करता येते. किंवा मग ती मेमरी एखाद्या रोबोट मध्ये इन्सर्ट करून त्या माणसाला रिवाईव्ह ...Read Moreजाते. २१ व्या शतकातच क्लोनिंगवर बंदी घातली आहे. ती अजूनही तशीच आहे. त्यामुळे अमर होण्यासाठी हा पर्याय लोकांनी शोधून काढला होता. पण या मार्गातून अनेक कुख्यात गुन्हेगार सुद्धा मेल्यानंतर पुन्हा जिवंत होऊन आपापली कुकर्मे चालू ठेवत आहेत हे समोर आल्यावर मग जगभरातील सर्व सरकारनी यावर आपला अंकुश आणला होता. सर्व देशांनी यूनाईटेड नेशन्सच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात आपापल्या देशांत नवीन विभाग तयार करून